Bharat Jodo Yatra उद्देश राजकीय आहे पण फक्त राजकीय नाही, Kanhaiyya Kumar हे का म्हणाला? | Sakal
2022-11-14 103 Dailymotion
भारत जोडो यात्रेवर टीका करणाऱ्यांना कन्हैय्या कुमारनं प्रत्युत्तर दिलं.. ‘भारत जोडो यात्रेचा उद्देश राजकीय आहे पण फक्त राजकीय नाही’, यात्रेतून कन्याकुमारी ते काश्मीरमधील लोकांच्या समस्या मांडत आहोत, असं कन्हैय्यानं सांगितलं.
Download Instagram Videos
Quickly and easily download Instagram videos with our free tool.